ICHMH51NEWS.IN
9921600800

Breakig News
काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन इचलकरंजीत मंगळसूत्र हिसकावण्याची घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल इचलकरंजीत सुतातील भेसळप्रकरणी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाची धडक बैठक; कठोर कारवाईचे संकेत कॉ. के. एल. मलाबादे यांना स्मृतिदिनी पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे अभिवादन इचलकरंजीत पाणीप्रश्नावर महापौरांवर विरोधकांचा हल्लाबोल; ४० दिवसांपासून विशेष सभा रखडली पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर उदयसिंग पाटील यांची मजरेवाडी जॅकवेलला पाहणी; प्रशासनावर तीव्र टीका,पाणीप्रश्नी जनजागृती करून मोर्चा काढण्याची घोषणा

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन इचलकरंजी: भाजप सरकारवर टीका करत २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसचे पक्ष निरीक्षक जयशंकर पाठक यांनी केले. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन

काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात २०२९ साठी सज्ज होण्याचे जयशंकर पाठक यांचे आवाहन इचलकरंजी: भाजप सरकारवर टीका करत २०२९ च्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन काँग्रेसचे पक्ष निरीक्षक जयशंकर पाठक यांनी केले. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत हा मेळावा पार पडला. प्रारंभी शहराध्यक्ष संजय कांबळे व इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे यांनी मान्यवरांचा सत्कार करत पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना जयशंकर पाठक यांनी भाजपवर जाती-पातीच्या राजकारणाचा आरोप करत “अच्छे दिन”च्या घोषणांनंतरही महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त असल्याचे सांगितले. देशाचा इतिहास काँग्रेसचा असून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी पक्ष अधिक बळकट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच २०२९ मध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सचिन सावंत यांनीही काँग्रेसच्या इतिहासाचा

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?