ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. विशेष वृत्त-अभिजित पटवा

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विशेष वृत्त-अभिजित पटवा इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरात गेल्या दोन महिन्यांत पोलिसांवर झालेल्या सलग तीन हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेला तणाव, आंबेडकर जयंतीदरम्यान दोन गटांतील वाद आणि नुकतीच चंदूर येथे घडलेली दगडफेकीची घटना—या तिन्ही प्रकरणांत

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. विशेष वृत्त-अभिजित पटवा

इचलकरंजीत पोलिसांवरील वाढते हल्ले; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विशेष वृत्त-अभिजित पटवा इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरात गेल्या दोन महिन्यांत पोलिसांवर झालेल्या सलग तीन हल्ल्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. कबनूर येथे महापुरुषांचा फलक फाडल्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेला तणाव, आंबेडकर जयंतीदरम्यान दोन गटांतील वाद आणि नुकतीच चंदूर येथे घडलेली दगडफेकीची घटना—या तिन्ही प्रकरणांत पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी होत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला असताना त्यांच्यावरच हल्ले झाले. काही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले, तर काही पोलिस कर्मचारी जखमीही झाले आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात असून, कायद्याचा धाक कमी होत असल्याचे संकेत मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात दबंग, कडक आणि निर्णयक्षम अधिकाऱ्यांची गरज व्यक्त होत आहे. गुन्हेगारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाल्यासच अशा घटनांना

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?