ICHMH51NEWS.IN
9921600800

Breakig News
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा; अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन इचलकरंजी शहराला वेठीस धरण्याचा अधिकार कोणालाही नाही : मदन कारंडे यांचा इशारा दुसऱ्या दिवशीही इचलकरंजीत अतिक्रमणांवर कारवाई; जेसीबीद्वारे अनधिकृत बांधकामे हटवली इचलकरंजीत परशुराम जन्माेत्सव उत्साहात  उत्स्फूर्त  जल्लाेषात लाडक्या ज्ञाती-भगीनींच्या सहभागाने शाेभायात्रा रंगली फेरीवाल्यांच्या गैरहजेरीत गटारीवरील अतिक्रमण निर्मूलन; इचलकरंजीत अतिक्रमण मोहीम पार इचलकरंजीत आजपासून मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्ती मोहीम; पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी सामूहिक प्रयत्न

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा; अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा; अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण विचारात घेऊन, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समुपदेशक (Counselor) नियुक्त करणे अनिवार्य करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा; अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये ‘समुपदेशक’ नेमा; अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोल्हापूर (प्रतिनिधी): राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण विचारात घेऊन, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कायमस्वरूपी समुपदेशक (Counselor) नियुक्त करणे अनिवार्य करावे, या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले. विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत: निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये शैक्षणिक ओझे, करिअरची अनिश्चितता आणि मानसिक तणावामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत ढकलले जात आहेत. मनमोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी योग्य व्यासपीठ न मिळाल्याने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहेत. ही केवळ त्या कुटुंबाची नव्हे, तर समाजाची आणि राष्ट्राची मोठी हानी आहे. प्रमुख मागण्या: १. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये कायमस्वरूपी ‘मानसोपचार तज्ज्ञ’ किंवा ‘समुपदेशक’ (Counselors) यांची नेमणूक करणे अनिवार्य करावे. २. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करण्यासाठी प्रत्येक

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?